शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या 'रडार'वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 10:49 IST

सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत.

अकोला : पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या रडारावर आणखी सहा बियाणे कंपन्या असून, त्यापैकी पाच कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस बजावल्या आहेत. सोयाबीन उगवलेच नसल्याने जिल्हाभरातून कंपन्यांविरुद्ध तक्रारी येऊ लागल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागातर्फे पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. बियाण्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता कमी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स तसेच मे. सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या कंपनीविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर आणखी सहा बियाणे कंपन्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. त्यातील पाच कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावली आहे.

'त्या' कंपन्यांच्या उत्तराकडे लक्षसंबंधित बियाणे कंपन्यांना नोटीस बजावल्यानंतर कृषी विभागाला पाचही कंपन्यांच्या उत्तरांची प्रतीक्षा आहे. संबंधित कंपन्यांची उत्तरे आली नाहीतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

आतापर्यंत पाच कंपन्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पाच कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.- मुरलीधर इंगळे,कृषी विकास अधिकारी, जि.प.

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीज