शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:51 IST

अकोला: सोयाबीनला विदेशातून वाढलेली मागणी आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याची वेळ एकत्र आल्याने सोयाबीनचे भाव वधारले आहे.

अकोला: सोयाबीनला विदेशातून वाढलेली मागणी आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याची वेळ एकत्र आल्याने सोयाबीनचे भाव वधारले आहे. सध्या सोयाबीनला ३,८५० प्रतिक्विंटलचे भाव असले तरी ४ हजारांच्या पलीकडे भाव जाणार असल्याचे संकेत मिळत आहे.अकोला कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, चार दिवसांत हजारो क्विंटल माल जमा झाला आहे. महाराष्ट्रात हा साठा अडीच लाख क्विंटलच्या घरात जमा झाल्याचे जाणकारांचे मत आहे. सोयाबीनचे बाजारभाव पडण्याआधी तो विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल आहे. दरम्यान, अनेक शेतकरी ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळण्याची अपेक्षा लावून आहे. सोयाबीनला गेल्या काही दिवसांपासून इराणहून मोठी मागणी सुरू झाली आहे. केंद्राने स्वाक्षरी करून निर्यात सुरू केली असून, देशभरातील सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. राज्याच्या शासकीय यंत्रणेसोबतच एनसीडीईएक्सकडील सोयाबीनचा साठाही वाढला आहे. एनसीडीईक्सजवळ २८ जानेवारीपर्यंत १,३९,४८१ क्विंटल सोयाबीनचा साठा आहे. त्यातही अकोला जिल्हा अव्वल असून ३८,२२८ क्विंटल साठा गोडावूनमध्ये आहे. अकोला पाठोपाठ इंदोर- २७,१४१ क्विंटल, कोटा -२५,०९८ क्विंटल, विशादा-१७,३४० क्विंटल, मंदसूर-१३,९१५ क्विंटल, शूजालपूर- १५,१८१ क्विंटल, सागर- १,८२४ क्विंटल, नागपूर- ५०१ क्विंटल, लातूर -२५३ क्विंटल साठा गोळा झाल्याच्या नोंदी आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती