शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:44 IST

तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचा धान्य महोत्सव उपक्रम स्तूत्य असून, शेतकरी,महिला बचत गटांसाठी महत्वाचे दालन असल्याचे प्रतिपादन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी केले.कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)यंत्रणा, कृषी विभाग,पणन मंडळ व कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंतच तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपिठावर कृषी किर्तनकार महादेवराव भुईभार,डॉ.पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी अरू ण वाघमारे,निळकंठ खेळकर,बालाजी किरवले आदींची उपस्थिती होती.धोत्रे यांनी यावेळी शेतकºयांनी जोडधंदा करावा,यासाठीचे मार्गदर्शन करण्याची गरज असल्याने तीन दिवस चालणाºया महोत्सवात पशू,कुक्कु टपालन,आधुनिक शेतीची माहिती मिळण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.लोकनेत वसंतराव धोत्रे यांच्या जंयतीनिमित्त शेतकºयांचे येथे प्रबोधन व शास्त्रशुध्द माहिती तज्ज्ञाकडून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.डॉ.खर्चे यांनी बदलत्या हवामानात आता हवामानाकुल पिके घेण्याची गरज असल्याचे सांगितले.कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल तंत्रज्ञान,संशोधन वापरण्याचे आवाहन करताना धान्य,कृषी महोत्सव शेतकरी, बचत गटांसाठी महत्वाचे दालन असल्याचे सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती