शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
3
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
4
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
5
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
6
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
8
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
9
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
10
IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,...
11
Diwali 2024: अयोध्येत प्रथमच बालकलाकारांकडून रामरक्षा आणि गीत रामायणाचे होणार सादरीकरण!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
13
"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न
14
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
15
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
16
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
17
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
18
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
19
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
20
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!

‘आत्महत्यामुक्त गावा’ची घेतली जाणार शपथ!

By admin | Published: October 12, 2015 2:03 AM

गावागावांत ‘बळीराजा’ समिती गठित करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला: गावात कोणीही आत्महत्या करणार नाही, यासाठी जिल्ह्यात ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्यके गावात ह्यबळीराजाह्ण समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. अत्यल्प पाऊस, गारपीट तर कधी अवकाळीमुळे नापिकीच्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकरी आ त्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबांची वाताहत होते. शे तकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये सरकारकडून दिली जाणारी मदत अपुरी पडते. या पृष्ठभूमीवर शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात ह्यदिलासाह्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊच नये, आत्महत्या करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊ नये, यासाठी 'आत्महत्यामुक्त गावा'चा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उ पक्रमात गावागावांत होणार्‍या ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात 'बळीराजा' समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व सातही तहसीलदारांना दिले आहेत. गावात शेतकर्‍यासह कोणाचीही आत्महत्या होणार नाही, याबाबत गावातील बळीराजा समित्यांकडून समुपदेशनाद्वारे शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.