शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांशी संवाद झालाच नाही!

By admin | Published: June 28, 2016 2:25 AM

शिक्षकांना बोलायला संधी नाही; पालक व मुलांना आणू नका अशा सूचना मिळाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधणार होते. यासाठी शिक्षण विभागाने उपक्रमशील शाळांची निवड केली, विद्यार्थ्यांनाही तयार केले मात्र ऐनवेळी विद्यार्थ्यांना आणू नका, असा निरोप आला अन् शिक्षकांना ह्यव्हीसीह्णमध्ये बोलावूनही शिक्षकांसोबत संवाद झाला नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला.२७ जून रोजी राज्यात शाळेच्या यावर्षीच्या सत्राला प्रारंभ होत असल्याने खुद्द मुख्यमंत्री राज्यातील पाच शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षणाधिकार्‍यांशी संवाद साधणार होते. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ब्र१ी खुर्द येथील शाळेची निवड करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून शाळांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार निवडलेल्या शाळांमधील पाच विद्यार्थी, यामध्ये तीन मुले व दोन मुली त्यांचे प्रत्येकी एक पालक, शाळेतील सर्व शिक्षक यांनी तयारी केली होती. रविवारी संध्याकाळी संबंधित शाळेच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ह्यव्हीसीह्णसाठी आणू नये, असा निरोप गेला, तर सोमवारी सकाळी पालकांसोबतही संवाद साधता येणार नाही, केवळ शिक्षक व मुख्याध्यापकांनी ह्यव्हीसीह्णसाठी येण्याची सूचना आली. त्यानुसार अकोल्यातील जळगाव नाहटा येथील शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर.एस. कापसे व ब्र१ी खुर्द शाळेचे शिक्षक यू.एच. सराळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्षात ह्यव्हीसीह्ण सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे इतर विभागांचा आढावा घेणे सुरू केले. त्यामुळे शिक्षण विभागाचा क्रमांक आठवा लागला. त्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकार्‍यांनीच माहिती दिली व शिक्षकांना बोलण्याची संधीही मिळाली नाही