शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

३० हजार क्विंटल हरभरा शेतकऱ्यांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:13 AM

नाफेडची खरेदी बंद खरीप हंगामात पैशाची जुळणी करायची कशी धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध असल्याने मागील ...

नाफेडची खरेदी बंद

खरीप हंगामात पैशाची जुळणी करायची कशी

धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध असल्याने मागील पंधरा दिवस हरभऱ्याची खरेदी बंद होती. मात्र, कडक निर्बंध उठताच नाफेडने आता खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांच्या घरी तब्बल ३० हजार क्विंटल हरभरा पडून असल्याने खरीप हंगामासाठी पैशाची जुळवणी करायची कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात दोन आठवडे कडक लॉकडाऊन होते. यात सर्व शासकीय कार्यालये बंद होती. तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी देखील केली. आतापर्यंत २० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मात्र, अद्यापही ३० हजार क्विंटल हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडला आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरू व्हायला अवघे दिवस शिल्लक असताना हरभऱ्याची खरेदी बंद केली. नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी सुरू करण्याची मागणी आ. प्रताप अडसड यांनी केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. आपण जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत राज्य शासनाला पत्राद्वारे कळविले असल्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.