शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना

By admin | Published: March 26, 2016 12:11 AM

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारा ७०८ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना सुरू आहेत.

दाहकता वाढली : १० कोटी ९१ लाखांची तरतूदअमरावती : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारा ७०८ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना सुरू आहेत. यावर १० कोटी ९१ लाख ९० हजारांचा खर्च होणार आहे. यामध्ये ४७ गावांत ५० उपाययोजनांना मंजुरी मिळाली. यावर ८१ लाख ५० हजारांचा खर्च होणार आहे. पाणीटंचाईच्या कृती आराखड्यानुसार ३०७ विंधन विहिरी, कुपनलिका घेण्यात येणार आहेत. यावर २ कोटी ६६ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च होईल. १९१ नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ७९ लाख ८० हजारांचा खर्च होणार आहे. ५३ तात्पुरत्या पूरक नळयोजना घेण्यात येणार असून यावर २ कोटी ४३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५ टँक्टरने पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. यावर २१ लाख ३० हजारांचा खर्च होणार असून १७० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. आराखड्यात ४७ गावांतील ५० उपाययोजनांना मंजुरी मिळाली असून यावर ८१ लाख ५० हजारांचा खर्च होणार आहे. तूर्तास २२ उपाययोजना सुरू आहेत. यावर १६ लाखांचा निधी खर्च होणार आहे. आठ गावांत नळयोजनांची विशेष दुरुस्तीजिल्ह्यात सद्यस्थितीत आठ गावांत तात्पुरत्या नळयोजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यावर ४७ लाख ५३ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये सुलतानपूर १ लाख ४१ हजार, बेनोडा ९ लाख ९९ हजार, परसापूर २ लाख ९९ हजार, दर्याबाद ३ लाख १४ हजार, शिंदी बु. ६ लाख, सर्फाबाद ४ लाख ४४ हजार, येरला ९ लाख ४५ हजार व लेहेगाव येथे ९ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.