शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

शेती ही माणसाला माणूसपण देणारी शक्ती

By admin | Published: March 23, 2016 12:36 AM

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे.

विजय चव्हाळे : कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे उद्घाटनबडनेरा : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे. पुन्हा तेच दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. मानवाला संस्कृतीची ओळख शेतीने करुन दिली आहे. शेती ही माणसाला माणूसपण मिळवून देणारी दिव्य शक्ती आहे, असे गौरवोद्गार विभागीय कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांनी काढले. ते कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०१६ चे उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरचे कार्यक्रम समन्वयक के.ए. धापके तर प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे संचालक रवींद्र जाधव, उपसंचालक हरी बाप्तीवाले, अशोक डोंगरे, राघव पारडकर, गिरीश निखाडे, पी.डी. देशमुख, पी. महल्ले, आशुतोष देशमुख, तापट, जयंत गायकवाड, ओमसिंह शेखावत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पीक वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण या विषयावर गिरीश निखाडे व राघव पाराळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर मृदा आरोग्यामध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व या विषयावर पी.डी. देशमुख व पी.पी. महल्ले यांनी तांत्रिक माहिती दिली. प्रास्ताविक ओमसिंह शेखावत, संचालन अर्चना काकडे तर प्रफुल्ल महल्ले यांनी उपस्थितांच आभार मानले. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रतापय जायले, करुणाशंकर सिंह, विजय शिरभाते, प्रफुल्ल महल्ले, संतोश देशमुख, आरती येवतीकर, राहूल घोगरे, शरद अवचट, सुरेश वैद्य, सुदेश घरडे, विनायक जिराफे, कैलाश शेखावत, ज्ञानेश्वर जिराफे, योगेश महल्ले, नीलेश मुळे, सुनील जाधव, महेश वैतागे, अनिकेत खंडार, मंगेश बनसोड यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)