शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Amravati | मोर्शी-वरुड मार्ग मृत्यूचा सापळा; आठ महिन्यांत ३७५ अपघात, २९ 'ब्लॅकस्पॉट'

By प्रदीप भाकरे | Published: October 11, 2022 4:12 PM

अमरावती-मोर्शी मार्गही धोकादायक

अमरावती : गेल्या आठ महिन्यांतील प्राणांतिक अपघाताची संख्या पाहता, मोर्शी ते वरुड हा मार्ग सर्वाधिक अपघातप्रवण ठरला आहे. त्या मार्गावर तब्बल २२ प्राणांतिक अपघात झालेत. ज्यात २२ पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. त्या पाठोपाठ दर्यापूर ते अंजनगाव मार्गावर १४, तर तिवसा ते लोणी या मार्गावर ११ प्राणांतिक अपघात झाले आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत एकूण ३७५ अपघात झाले. त्यातील २०० प्राणांतिक अपघातात २२२ जणांचा मृत्यू झाला, तर ४३५ जण जखमी झाले. २०० प्राणांतिक अपघातातील १०४ अपघात अत्यंत गंभीर असे होते.

महिनानिहाय अपघात

महिना : एकूण अपघात : प्राणांतिक : मृत्यू : जखमी

जानेवारी : ५० : २७ : २८ : ५१

फेब्रुवारी : ५६ : ३० : ३१ : ६३

मार्च : ५२ : ३१ : ३६ : ५५

एप्रिल : ६१ : ३२ : ३५ : ८६

मे : ६८ : ३१ : ३१ : ७९

जून : ४१ : २२ : २३ : ३७

जुलै : २२ : १४ : २१ : ३४

ऑगस्ट : २५ : १३ : १७ : ३०

असे झाले अपघात

मार्ग : प्राणांतिक अपघात : जखमी

मोर्शी ते वरुड : २२ : ६

अमरावती मोर्शी : १६ : ७

दर्यापूर अंजनगाव : १४ : ६

तिवसा ते लोणी : ११ : १०

परतवाडा अंजनगाव : १० : ६

देवगाव ते शिंगणापूर : ८ : ४

अंजनगाव ते अकोट : ७ : ९

पोलीस ठाणेनिहाय प्राणांतिक अपघात

अचलपूर ३, अंजनगाव १२, आसेगाव २, बेनोडा १२, ब्राह्मणवाडा २, चांदूरबाजार ६, चांदूररेल्वे ३, चिखलदरा ५, दर्यापूर १०, दत्तापूर ३, धारणी ९, खल्लार ५, खोलापूर १, कुऱ्हा १२, लोणी ९, माहुली १२, मंगरुळ चव्हाळा ४, मंगरुळ दस्तगीर १, मोर्शी २०, नांदगाव खंडेश्वर ४, परतवाडा १३, पथ्रोट ६, रहिमापूर ५, सरमसपुरा ३, शेंदुरजनाघाट ३, शिरखेड ६, शिरजगाव ५, तळेगाव १०, तिवसा ३, वरुड ९, येवदा २ एकूण २०० प्राणांतिक अपघात.

वाहतूक विभागाकडून सूक्ष्म विश्लेषण

जिल्ह्यातील अपघातात घट यावी, किंबहुना ते होऊच नयेत, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी मोठा जनजागर चालविला आहे. अपघात, त्यातील मृत्यू, जखमी एवढेच नव्हे, तर ते अपघात कुठल्या मार्गावर घडले, त्याची नोंद कुठल्या पोलीस ठाण्याच्या दप्तरी झाली, याचे अचूक विश्लेषण त्यांनी केले आहे. त्या विश्लेषणातून शाश्वत उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मॅप बनवून ॲक्सिडंट स्पॉट बनवून ते आयडेंटिफाय केले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती