शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बाजार समित्यांवर होणार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती

By admin | Published: November 10, 2015 12:25 AM

राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा...

अध्यादेश : कृषी प्रक्रिया, पणन्, विधी, अर्थशास्त्र, वाणिज्य तज्ज्ञअमरावती : राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर दोन तज्ज्ञ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने याविषयी १६ जून रोजी अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य घटनेच्या कलम २१३ (२) अन्वये अध्यादेश काढल्यानंतर होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा अध्यादेश सहा महिन्यापर्यंत वैध असतो. या अनुषंगाने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन १३ जुलै रोजी सुरू झाले होते. तेव्हापासून सहा आठवडे म्हणजेच ४२ दिवसांपर्यंत हा अध्यादेश लागू असतो. तत्पूर्वी या अध्यादेशातील तरतुदीप्रमाणे तज्ज्ञ संचालकांची निवड करावी लागणार आहे. कृषी प्रक्रियेमध्ये नेमल्या जाणाऱ्या तज्ज्ञांचा कृषी प्रक्रियेचा व्यवसाय असावा, अशी अट आहे. त्याचे स्वत:च्या नावे नोंदणी प्रमाणपत्र किंवा कृषी सहकारी प्रक्रिया संस्थेचा संचालक असावा व संस्था गेली ३ वर्ष सातत्याने उत्पादनाखाली असावी, अशीही अट आहे. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगासाठी पुरस्कारप्राप्त व्यक्तीस प्राधान्य देण्यात आले आहे. या तज्ज्ञांच्या नेमणुकीमुळे बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून अनेक बदल घडून येतील.