शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:12 AM

मेघना मडघे यांची मागणी मोर्शी : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे भाव दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे ...

मेघना मडघे यांची मागणी

मोर्शी : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे भाव दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तर केंद्र शासनाने दीड लाखाची कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांनी कर्जापायी जीवन संपवू नये, त्याची दखल केंद्र शासनाने घ्यावी व रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती त्वरित कमी करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष मेघना मडघे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रदीप कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिले आहे, तसेच आष्टगाव येथील शेतकरी अतुल म्हाला यांच्या शेतातील दोन वर्षे अगोदर वाळलेल्या संत्रा झाडाचे पैसे अद्यापही मिळाले नाही, असे लाखो शेतकरी संत्रा नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित आहे, असे मडघे यांनी सांगितले.