शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:16 AM

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते ...

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते २५० एकर शेती पडीक राहू शकते. २००८ पासून ग्रामस्थ याबाबत मागणी करीत आहेत.

आशिष वाघ, शरद चव्हाण, भैया वाघ, बबन वाघ, मनीष पाथरे, अंकुश पानबुडे, गोपाल कुरवाडे यांच्यासह ग्रामस्थांनी १३ वर्षांपासून पाठपुरावा केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांनासुद्धा निवेदन दिले. पण, अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे घेत शेत गाठावे लागते.

--------------

माजी पोलीस पाटील असल्याने २००७ पासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. व्हीएनआयटीने मोजमाप केले, पण निधी मिळाला नाही. या विषयात पुढील महिन्यात आंदोलन करणार आहोत.

- आशिष वाघ, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आष्टी (शहीद)

------------------

दोन्ही जिल्ह्यातील आमदारांकडे, मंत्रालयात चकरा घालत आहोत. परंतु याकडे कोणत्याच नेत्याचे लक्ष नाही. त्यामुळे वर्धा नदीपात्रात आंदोलन करणार आहोत.

- शरद चव्हाण, शेतकरी, सिरसोली (आष्टी शहीद)