शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आली दिवाळी... बाजारात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

दिवाळी हा आनंद, मांगल्याचा सण. गरीब असो वा श्रीमंत, आपल्या परीने हा सण साजरा करतोच. कोरोनातून सावरत असताना अनेकांची आर्थिक बाजू जेमतेम आहे. तरीही बाजारपेठेत दिवाळीसाठी होत असलेली गर्दी ‘आली दिवाळी - ती साजरी करू या’ असा अनुभव येत आहे. कोरोना असला तरी त्याच्यासमवेत जगावे लागेल. त्यामुळेच गत १५ दिवसांपासून बाजारपेठेत विविध साहित्य, वस्तू खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. नोकरदार वर्गाच्या हाती दिवाळी बोनस आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड वर्षांपासून कोरोना ठाण मांडून आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा कहर ओसरला असून निर्बंध शिथिल झाले आहेत. यामुळे आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येत आहे. परिणामी दोन वर्षांनंतर यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत कमालीचा उत्साह आहे. जेमतेम पाच दिवसांवर आलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, आस्थापनांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. दिवाळी हा आनंद, मांगल्याचा सण. गरीब असो वा श्रीमंत, आपल्या परीने हा सण साजरा करतोच. कोरोनातून सावरत असताना अनेकांची आर्थिक बाजू जेमतेम आहे. तरीही बाजारपेठेत दिवाळीसाठी होत असलेली गर्दी ‘आली दिवाळी - ती साजरी करू या’ असा अनुभव येत आहे. कोरोना असला तरी त्याच्यासमवेत जगावे लागेल. त्यामुळेच गत १५ दिवसांपासून बाजारपेठेत विविध साहित्य, वस्तू खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. नोकरदार वर्गाच्या हाती दिवाळी बोनस आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

आकाशदिवे, पणत्यांनी दुकाने सजलीदिवाळीसाठी आकाशदिवे, मेणाच्या व मातीच्या पणत्यांनी सजलेली दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथे तयार केलेले साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले. 

तयार वस्त्रांना पसंतीयंदा दिवाळीत तयार वस्त्रांना पसंती दिली जात आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध हटल्यानंतर दिवाळी सण आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचारी बोनसमुळे आनंदी आहेत. 

डिपार्टमेंटलकडे कलकापड दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. दुकानदारांनी दिवाळीच्या व्यवसायासाठी कोरोनाकाळात धुळीने माखलेली दुकाने स्वच्छ केली. एकल दुकानांऐवजी डिपार्टमेंटल स्टोअरमधून कपड्यांशिवाय अन्य वस्तू खरेदी करण्याचा आनंद अमरावतीकर घेत आहेत. तथापि, नावाजलेली एकल दुकानेही कोरोनाकाळात बुडालेला व्यवसाय करीत आहेत. 

शेतकरी वर्ग बाजारातून गायब नोकरदार वर्गाच्या हाती वेतन, बोनसची रक्कम आहे. मात्र, शेतकरी निसर्गाच्या संकटातून अद्यापही सावरला नाही. बाजार समितीत भाव पाडून सोयाबीनची खरेदी केली जात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी सजलेल्या बाजारात शेतकरी कुठेही नाही, असे वास्तव आहे.

- यंदा चायना फटाके बाजारात विक्रीसाठी आणले जाणार नाहीत, असा निर्णय फटाके विक्रेत्यांनी घेतला आहे. चायना फटाके हे आरोग्यासाठी घातक ठरतात, अशी काही अंशी खरी ठरणारी भीती त्यामागे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार