शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

दहावीच्या आॅनलाईन अर्जसाठी मुदतवाढ

By admin | Published: November 05, 2015 12:19 AM

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

३० नोव्हेंबर : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ अमरावती : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे अद्यापही विभागीय शिक्षण मंडळांना प्राप्त न झाल्याने ती ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी-शेतमजुरांची अवस्था विदारक आहे. यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू न शकल्याने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांकडून परीक्षा आकारण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही सर्व विभागीय शिक्षण मंडळ व अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. २३ आॅक्टोबरला पत्राद्वारे ही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. परंतु अद्यापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्रे शिक्षण मंडळाना प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आॅनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. माध्यमिक शाळांना सूचनामाध्यमिक शाळांनी शुल्क भरलेल्या चालानसह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे २३ नोव्हेंबरपर्यंत जमा करायच्या आहेत. तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत याद्या जमा कराव्यात, असे विभागीय सचीव संजय यादगिरे तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व अमरावती विभागीय मंडळाने कळविले आहे.