शहरं
Join us  
Trending Stories
1
वानखेडेवर भारतीय संघाचं 'ग्रँड सेलिब्रेशन', कोहली-रोहितचं 'इमोशनल स्पीच'! जाणून घ्या, कोण काय बोललं?
2
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
3
Fake T20 World Cup Trophy : व्हिक्ट्री परेडमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीच्या हाती 'डुप्लिकेट' वर्ल्ड कप ट्रॉफी! पण का...? जाणून थक्क व्हाल
4
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
5
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
6
जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
7
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
8
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
9
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
10
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
11
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
12
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
13
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
14
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
15
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
16
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
17
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
18
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
19
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
20
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

स्मार्ट सिटीत सामान्यांना स्थान मिळावे- महापौर

By admin | Published: November 07, 2015 12:10 AM

देशातील १०० शहरांत अमरावती शहराचा स्मार्ट सिटी उपक्रमात समावेश करण्यात आला,

देशातील १०० शहरांत अमरावती शहराचा स्मार्ट सिटी उपक्रमात समावेश करण्यात आला, ही बाब अमरावतीकरांसाठी अभिमानाची आहे. मात्र स्मार्ट सिटीचे स्वप्न साकारताना यात सामान्यांना स्थान मिळाले पाहिजे, अशी रचना व्हावी, असे प्राजंळ मत महापौर चरणजितकौर नंदा यांनी व्यक्त केले. शहराला स्मार्ट सिटीचे मूर्तरुप देण्यासाठी गुरुवारी कार्यशाळा पार पडली. यावेळी दोन मतप्रवाह पुढे आले. नवे शहर साकारावे किंवा जुन्या शहराचा विकास करावा ?. अमरावती शहर हे स्मार्ट सिटी व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन अनेक महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. या स्मार्ट सिटीत अभियंते, वास्तुशिल्पकार, डॉक्टर्स, व्यावसायिक, प्राध्यापक आदींना स्थान देण्यास हरकत नाही. मात्र या प्रकल्पात सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू असलाच पाहिजे, असे महापौर म्हणाल्या. पहिल्या टप्प्यात जागेचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. मूलभूत, पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना विकास, रोजगार, उद्योग, अद्ययावत सोई सुविधांना स्थान मिळाले पाहिजे. स्मार्ट सिटी प्रक ल्पात अमरावती शहराचा समावेश होईल, ही बाब अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्याकरिता सर्वच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज असून अशी संधी कधीही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्यात.