शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भूदानच्या १,६०० एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप; विदर्भात सर्वाधिक प्रकार

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 17, 2023 19:57 IST

Amravati News राज्यातील आठ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणांनुसार १,५८९ एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात याची व्याप्ती कित्येक पटीने असल्याचा आरोप होत आहे.

अमरावती : आचार्य विनोबा भावे यांनी देशभर १३ वर्ष भूदान यज्ञाकरिता ५८ हजार किमी यात्रा केली. यामधून प्राप्त जमिनीचे वाटप भूमिहीन शेतमजुरांना होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणांनुसार १,५८९ एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात याची व्याप्ती कित्येक पटीने असल्याचा आरोप होत आहे.

भूदान चळवळीदरम्यान महाराष्ट्रात १,५१,१६० जमीन दान मिळाली होती. त्यापैकी १,१३,२३० एकर जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे. विदर्भात विदर्भ भूदान मंडळ व उर्वरित महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समितीकडे भूदान कायद्याच्या अधिन राहून भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप करण्याची जबाबदारी होती. प्रत्यक्षात तरतुदीचा भंग करून आठ जिल्ह्यात ६४३ हेक्टर म्हणजेच १,५८९ एकर जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे.यासंदर्भात कित्येक शेतकऱ्यांनी सर्व सेवा मंडळाकडे तक्रार दाखल केल्या आहेत. याशिवाय अध्यक्ष चंदनपाल यांच्याकडे संघाच्याच काही सदस्यांनी घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. यासंदर्भात एक वर्षांपासून कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :agricultureशेती