शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

चार्जिंग स्टेशन अंतिम टप्प्यात, ई-बसचा पत्ता नाही; विद्युत, सिव्हिल शाखेकडून चारही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात

By जितेंद्र दखने | Updated: June 15, 2024 22:50 IST

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी पहिली पसंती ही एसटी बसला दिली जाते.

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यासाठी ६८ ई-बसची मागणी वरिष्ठ स्तरावर नोंदविली आहे. यात पहिल्या टप्प्यात १० ते १५ बस मेअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र, जून महिना अर्धा संपत येत असताना एसटी महामंडळाच्या ताफ्यात अद्यापही ई-बस दाखल झाल्या नाहीत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी पहिली पसंती ही एसटी बसला दिली जाते. ‘वाट पाहीन; पण एसटीने जाईन’ या मानसिकतेत असलेल्या प्रवाशांसाठी ई-बसमुळे बसचा प्रवास हा ध्वनि-वायू प्रदूषणमुक्त होणार आहे. वृद्धांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच महिलांपासून शाळकरी मुलींपर्यंत सर्वांनाच एसटी प्रवासात सवलत मिळत असल्याने एसटीची लालपरी सर्वांमध्ये लोकप्रिय आहे.

जिल्ह्यातील अमरावती, परतवाडा, मोर्शी आणि वरूड चार आगारांत चार्जिंग स्टेशननिर्मितीची निविदा प्रक्रिया होऊन आतापर्यंत या चार्जिंग स्टेशनचे विद्युत शाखा व सिव्हिल शाखेकडून अंतिम टप्प्यात आली आहे. ९० टक्के कामे आटोपली आहेत. दुसऱ्या टप्प्यात दर्यापूर, चांदूर रेल्वे आणि बडनेरा येथील चार्जिंग स्टेशनची कामे होणार आहेत. आता किती दिवस ई-बसची प्रतीक्षा करावी लागणार, हेही अद्याप अस्पष्ट आहे.