शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

जलजागृती ही लोकचळवळ व्हावी

By admin | Published: March 24, 2016 12:43 AM

राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे.

ज्ञानेश्वर राजुरकर : जलजागृती सप्ताहाचा समारोप, पाणी बचतीचे सुचविले उपाय अमरावती : राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे सतत अवर्षणाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने सुनियोजित वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु पाण्याची बचत व जागृती केवळ जलजागृती सप्ताहापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गीत्ते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डी.डी. पोहेकर, संजय घाणेकर, अधीक्षक अभियंता लांडेकर, प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कृषी सहसंचालक सरदार, अधीक्षक अभियंता बागडे व पगारे उपस्थित होते