शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवनीत राणा मिश्कीलपणे बोलल्या हो! : बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 11:32 IST

‘बाहेरचा’ मुद्दा विरोधकांकडून ‘इनकॅश’!

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नवनीत राणांनी पत्रकाराला उत्तर दिले नाही, तर त्या मिश्कीलपणे बोलल्या, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यात एवढे सीरिअस नाही, असे सांगून त्यामुळे काहीतरी समज-गैरसमज तयार होत असल्याचे मात्र ते म्हणाले. मला असे वाटते की, बच्चू कडूंबाबत बोलत असताना चुकीचा रेफरन्स आला आहे, असा दावादेखील बावनकुळे यांनी केला. ‘नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये,’ असे वक्तव्य राणा यांनी बावनकुळे यांना उद्देशून केले होते. त्यावर बावनकुळे यांना छेडले असता, त्यांनी आपली व त्यांची भूमिका वेगळी नसल्याचे सांगितले.  

‘बघा, बघा, दुसरा उमेदवारच मिळाला नाहीतिकिटासाठी युवा स्वाभिमान सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या राणा यांचे ‘नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये’ हे वक्तव्य विरोधकांच्या प्रचाराचा, टीकेचा मुद्दा ठरला आहे. आपण किती लाचारी स्वीकारावी, असा खडा सवाल ‘प्रहार’चे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजपला केला आहे. आ. यशोमती ठाकूर यांनी ‘आम्ही अनुभवले, आता भाजपची पाळी,’ म्हणून स्थानिक भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. राणांचे ते वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. ते वक्तव्य स्वकीयांना पचविणे जड झाले असताना दुसरीकडे विरोधक व रिंगणातील प्रतिस्पर्ध्यांकडून ते ‘इनकॅश’ करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ‘बघा, बघा, भाजपला दुसरा उमेदवारच मिळाला नाही. युवा स्वाभिमानमधून आयात केलेला उमेदवार केवळ तिघांना नेता मानतो, तर बाकीच्यांना काय?’ असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपा