शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
2
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
3
सर्व विक्रम उद्ध्वस्त करत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
5
Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
6
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
7
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
8
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
9
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
10
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
11
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
12
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
13
"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला
14
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
16
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
17
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
18
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
19
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
20
Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं

नापिकीने ७ महिन्यांत १८५ शेतकरी आत्महत्या

By admin | Published: September 11, 2015 12:27 AM

जिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे.

धक्कादायक अहवाल : ६५ युवा शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्युलागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यामध्ये १८ ते ४० वयोगटातील ६५ युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक अहवाल आहे. थकीत कर्जामुळे ६४ शेतकऱ्यांनी मृत्युचा फास जवळ केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ दरम्यान १९५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले. यंदाच्या जुलै महिन्यात सर्वाधिक ३६ व आॅगस्ट महिन्यात ३४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १९, एप्रिलमध्ये २३, मे महिन्यात २९ व जूनमध्ये २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यंदा कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्याने ५४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ४८ आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. कालव्याअभावी ३, बोअर अभावी ३ व सिंचनासाठी विहिरी नसल्यामुळे ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पैकी २६ प्रकरणे पात्र ठरली आहेत. कौटुंबिक कलहामुळे ४ शेतकऱ्यांनी, खासगी कर्जामुळे १, आजारपणामुळे ५ व इतर कारणांमुळे ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ही सर्व प्रकरणे अपात्र ठरली.