शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

दोन दिवसांत बियाणे उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:09 AM

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे यासाठी शासनाने महाबीजचे सोयाबीन बियाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियनाअंतर्गत नोंदणी करायला लावली होती. ...

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे यासाठी शासनाने महाबीजचे सोयाबीन बियाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियनाअंतर्गत नोंदणी करायला लावली होती. परंतु, बियाणे कमी प्रमाणात असल्याने लकी ड्रा पद्धतीने ३८१ शेतकऱ्यांची नावे अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी काढण्यात आली होती. त्याप्रमाणे १४ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना परवाने वाटप तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात आले. परंतु, जेव्हा शेतकरी बियाणे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गेले तेव्हा बियाणेच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने महाबीज व कृषी विभागाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर गुरुवारी (दि.१७) प्रहार शेतकरी संघटनेतर्फे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी तालुका अध्यक्ष सनी शेळके यांनी संपर्क साधला व दोन दिवसांत बियाणे उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सनी शेळके, संजय सगणे, उत्तम काळे, दिलीप निर्मळ, विजय पळसकर, प्रकाश राऊत, राजेश ढोक, निखिल कडू, राजेश चिंचोळकर, अनंता मते, छोटू अढाऊ, गोपाल कोल्हेर, योगेश घोगरे, शुभम मानकर, अक्षय काळमेघ, सुजित काठोळे, राम नळकांडे, जीवन कात्रे, शुभम निमकाळे, आदी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.