शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

शिरजगाव ‘पाणीदार’ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:02 AM

यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली.

ठळक मुद्देगाव माझा विकास समिती : जलसंधारणाच्या कामाला गती

मनोहर सुने।लोकमत न्यूज नेटवर्कशिरजगाव कसबा : यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्यातून नाला खोलीकरण व जलसंधारणासाठी आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात आली आहेत. तरुणाईच्या या प्रेरक प्रयत्नांमुळे शिरजगाव कसबाची ‘पाणीदार’ गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे.चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या शिरजगाव कसबा येथे काही वर्षांपासून भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. परिसरातील ९० टक्के शेती ओलिताखाली असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. संत्रा झाडे जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज असल्याने बोअर व विहिरी करण्यात आल्या. मात्र, बेसुमार उपशामुळे या भागातील पाणीपातळी अत्यंत खोल गेली आहे. विहिरीची १५०, तर बोअरची पातळी २०० ते २५० फुटांखाली गेली आहे. त्यामुळे पेयजलासोबत सिंचनाची समस्या उभी ठाकली. त्या अनुषंगाने गावातील काही युवकांनी ‘गाव माझा विकास समिती’ स्थापन करून गावातील पाणीप्रश्नावर कार्यास प्रारंभ केला. ही समिती जनजागृती बैठका, सभा घेऊन पाणीटंचाईची माहिती देत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई