शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
2
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
3
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
4
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
5
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
6
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
7
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
8
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
9
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब
10
मुलाखतीत एक चूक अन् कंपनीनं ऑफर केली डबल सॅलरी; महिलेला कसा झाला आर्थिक फायदा?
11
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
12
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
13
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
14
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
15
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
16
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
19
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
20
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान

शिवभोजन थाळीने भागविली दीड लाखांवर नागरिकांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:10 AM

अमरावती : काेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली. ३१ मे ...

अमरावती : काेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात २४ केंद्रांवर १ लाख ६१,६५२ थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील गोरगरीब, गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार मिळाला आहे.

याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या प्रार्श्वभूमीवर रोजंदारीच्या कामावर जाणारे गोरगरीब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्यात. शिवभोजन थाळी ही त्यापैकी एक आहे. याआधी शिवभोजन थाळी ही पाच रुपयाला उपलब्ध होती. निर्बंधाच्या कालावधीत हीच थाळी मोफत आणि पार्सलव्दारे उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील २४ केंद्रांव्दारे जिल्हाभरातील १ लाख ६१ हजार ६३२ थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मोफत थाळीचे वितरण १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

बॉक्स

असे मिळते जेवण

शिव भोजन थाळी मध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, शंभर ग्रॅमची एक वाटी भाजी,१५० ग्रॅम भात आणि शंभर ग्रॅमचे एक वाटी वरण एवढे भोजन दिले जाते.

बॉक्स

जिल्ह्यात एकूण २४ केंद्रे

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील १४ तालुक्यात १८ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आहेत. यात अमरावती शहरात ५ आणि बडनेरा येथे १ व ग्रामीण भागातील विविध तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे १८ भोजन केंद्र सुरू आहेत.