शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘उपाय छोटे, फायदे मोठे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:49 PM

बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत.

ठळक मुद्देसी.डी. मायी : कृषी महाविद्यालयात बोंडअळी नियंत्रणावर कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतशिवार कपाशीमुक्त करा, याशिवाय सुचविलेल्या दशसूत्रीचा वापर करा, असे आवाहन नवी दिल्लीच्या ‘एएसआरबी’चे माजी अध्यक्ष व बोंडअळी नियंत्रण अभियानाचे अध्यक्ष डॉ. सी.डी मायी यांनी केले.येतील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित बोंडअळी नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्र्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य नंदकिशोर तिखिले, पीकेव्हीच्या निम्न कृषी शिक्षणाचे विभागाचे अधिष्ठाता डी.बी. उंदीरवाडे, विस्तार व शिक्षण विभागाचे संचालक डी.एम. मानकर, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते.इंडियन सोसायटी फॉर कॉटन इंम्प्रुव्हमेंट, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर व अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनद्वारा गुलाबी बोंडअळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी भितीपत्रकाच्या सहाय्याने जनजागृती व्हावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले. बोंडअळी नियंत्रनासाठी बाजार समित्या, कॉटन मिलमध्ये कामगंध व प्रकाश सापळे लावा, जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्या, मान्सून पावसावर नवीन लागवड करा, पूर्वहंगामी कपाशी लावू नका आदी उपाययोजना सुचवित बोंडअळीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन समीर लांडे आभार प्रमोद देशमुख यांनी मानले.बोंडअळी नियंत्रणासाठी हे महत्त्वाचेबोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य आहे, यासाठी १४० ते १६० दिवसांत येणारे वाण निवडा व बीटी कपाशीसोबत रेफ्युजी पिकांचा पेरा करा, कपाशीभोवती सापळा पीक म्हणून एखादी ओळ भेंडीची लावा, आॅगस्टपासून पिकात कामगंध सापळे लावा, गरजेनुसार फवारणी करा, कीटकनाशके, संजिवकांचे मिश्रण करून फवारणी टाळावी उपाययोजना गावपातळीवर एकाचवेळी योजल्यास बोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य असल्याचे मायी यांनी सांगितले.