शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पालकांच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:24 IST

Amravati : पथ्रोट येथील आर्य समाज मंदिराचा आगळावेगळा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क पथ्रोट : स्थानिक आर्य समाज मंदिरामध्ये विवाह नोंदणी संस्था असल्यामुळे अनेक तरुणांचे लग्नच नव्हे, प्रेमविवाह येथून होत असतात. यापुढे येथे आई वडिलांच्या उपस्थितीत लग्न होतील, असा ठराव कार्यकारिणीत घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पथ्रोट येथे १६ जुलै १९३५ रोजी आर्य समाज मंदिराची स्थापना ठाकरे गुरुजी यांच्या नेतृत्वात झाली होती. तत्कालीन सरकारने हिंदू मॅरेज अॅक्ट १९३५ मधील तरतुदीनुसार आर्य समाज मंदिराला विवाह विधी आर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन १९३७ यासह लावण्याचे अधिकार दिले.

त्यामुळे या प्रेमसंबंधातून वडिलांच्या नोंदणी संस्थेत लग्न, आई- विरोधात जाऊन लग्नकार्य मोठ्या होती. त्यामुळे संख्येने होत अनेक समस्यांना आर्य समाज मंदिर पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत मागील काही असे. याशिवाय वर्षांपासून आर्य समाज मंदिर कार्यकारिणीमध्ये अंतर्गत वाद होत आहेत. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने मोठे वादळ उठले. त्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. दरम्यान, आर्य समाज विवाह नोंदणी संस्थेला प्रेमविवाह झाल्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना, त्यातून निर्माण होणारे वाद, कायदेशीर प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी कार्यकारिणीने आता यापुढे प्रेमीयुगुलाच्या आई-वडिलांच्या संमतीनेच कुठलाही विवाह नोंदणी संस्थेत होणार असल्याचा ठराव घेतला. या ठरावानुसार, वर-वधू पक्षाच्या पालकांनी पाच दिवस अगोदर हजर राहून संमती घेणे अनिवार्य केले आहे.

प्रेमविवाह किवा पळून येऊन लग्न लावणाऱ्या तरुण-तरुणींच्या कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे पडसाद संस्थेवरही उमटतात. म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

- रामेश्वर काकड , प्रधान, आर्य समाज मंदिर, पथ्रोट 

टॅग्स :marriageलग्नAmravatiअमरावती