शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

पाणीटंचाई आराखड्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:09 AM

अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार ...

अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पावसाळ्यात जून महिन्यानंतरही १९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. अनेक गावांमधील नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज यंदा होता. त्यामुळे पाणीटंचाईच्या कृती आराखडा १८ कोटींचा होता. चिखलदरा तालुक्यात मध्यंतरी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपायोजना पाणीटंचाई निर्मूलनासाठी केल्या जातात. त्यामुळे आता तरी किमान स्थायी स्वरूपाच्या पाणीपुरवठा योजना तयार करून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्याची गरज आहे.

बॉक्स

प्रगतिपथावर कामे

नळ योजनांची विशेष दुरुस्ती ४८

तात्पुरती पूरक नळ योजना १७

कूपनलिका, विंधन विहिरी ४८

टँकरची संख्या १९

विहीर अधिग्रहण १२८