शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

पाणीटंचाई आराखड्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM

अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार ...

अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पावसाळ्यात जून महिन्यानंतरही १९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. अनेक गावांमधील नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज यंदा होता. त्यामुळे पाणीटंचाईच्या कृती आराखडा १८ कोटींचा होता. चिखलदरा तालुक्यात मध्यंतरी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपायोजना पाणीटंचाई निर्मूलनासाठी केल्या जातात. त्यामुळे आता तरी किमान स्थायी स्वरूपाच्या पाणीपुरवठा योजना तयार करून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्याची गरज आहे.

बॉक्स

प्रगतिपथावर कामे

नळ योजनांची विशेष दुरुस्ती ४८

तात्पुरती पूरक नळ योजना १७

कूपनलिका, विंधन विहिरी ४८

टँकरची संख्या १९

विहीर अधिग्रहण १२८