शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

वरूडमध्ये चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:09 AM

शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष ...

शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून येतो. दरवर्षी पाणीपट्टी कर नागरिकांकडून वसूल करण्यात येत असला तरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याकरिता बहुजन वंचित आघाडीच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर ८ जुलै गुरुवारी हजारो नागरिकांसह पाण्याच्या टाकीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी दिला आहे. यावेळी अशोक गडलिंग, ॲड. प्रदीप दुपारे, अरविंद गाडगे, अमर हरले, नीलेश अधव, विनोद सोनागोते, राहुल लांडगे, महेंद्र निस्वादे, नितेश डबरासे, योगेश बिसांद्रे, रोशन गाठे, राकेश गाठे, अक्षय तागडे, तेजस नागले, अनिकेत रामटेके, अक्षय तागडेसह, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.