शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
3
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
4
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
6
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
7
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
8
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
9
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
10
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
11
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
12
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
14
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
15
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
17
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
18
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
19
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
20
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला

हल्ले, हाणामारींना जबाबदार कोण?

By admin | Published: September 05, 2015 12:17 AM

अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे.

एकोप्यास गालबोट : सांस्कृतिक वारसा धुळीसअमरावती / अचलपूर : अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे. चक्रधर स्वामींचे येथे काही काळ वास्तव्य असल्याच्या खाणाखूणा आहे. येथे महान योध्दांचा संग्राम झाल्याचीही नोंद इतिहासात आहे. अशा एकोपा दिसणाऱ्या या शहरात १० ते १२ वर्षांपासून संपूर्ण तालुका हादरवणारी एखादी घटना घडते. त्यामुळे सामाजिक एकतेस गालबोट लागते.रेती तस्कर असलेल्या बारुद गँगने मागील महीन्यात ११ आॅगस्ट रोेजी अमित बटाउवाले (वय २१) याची भर दिवसा हत्या करुन त्याचे वडील मोहन बटाउवाले ह्यांना गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी घडविण्यात आली. या पूर्वनियोजीत कट होता असे लोक बोलत आहे. वरिष्ठ पातळीवरुन गुप्तचर विभागामार्फत चौकशी झाल्यास हे सत्य समोर येईल. जुळ्या शहरात अजूनही मटका, जुगार सुरु आहे. दोन्ही शहरे मिळून ५ सट्टाकिंग आहेत. चिरंजीवीलाल, घोयल आदींचे मटका सट्ट्यावर अधिराज्य आहे. जुगार शहरालगतच्या शेतांमध्ये खेळला जात असल्याची माहिती आहे. क्रिकेटची मॅच असो कि लोकसभा, विधानसभा निवडणुका असो येथे खुलेआम सट्टा खेळला जातो. यामध्ये काही बादशाह मानले जाणारे पोलीस रेकॉर्डवरही नाहीत. मध्य प्रदेश जवळ असल्याने गांजाची विक्री सनन गोळी ह्यांची विक्री येथे होत असते. अवैधपणे रॉकेलची विक्री होत असते. अनेक चार चाकी वाहने, तीन चाकी आॅटो रॉकेलवर धावत असतात. ट्रकमध्ये रॉकेल टाकताना पोलिसांनी पकडल्याच्या नोंदी आहेत. शहरात जवळपास प्रत्येक पानखोक्यावर, बहूताशी किराणा दुकानात गुटखा मिळतो. उघड्यावर मांस विक्री होताना दिसते पण या अवैध धंद्यावर अजुनही संबंधीत अधिकाऱ्यांचा अंकुश नाही.रेती तस्करीचे खापर मंडल अधिकाऱ्यांवर फोडले त्यांना निलंबित केले. पण ज्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करण्यात का कचरत आहे. त्यांचेवर कारवाई झाली नाही जनतेचा महसूल विभागावरुन विश्वास उठेल तहीसलदारांना एखाद्या तक्रारदाराने भेटल्यास ते त्याची तक्रार धड ऐकतही नव्हते -बाळासाहेब वानखडे, नगरसेवकअमच्यावर रेती तस्करांनी केलेल्या हल्ल्यास तहसीलदार व उपविभागीय अधिकारीसुध्दा जबाबदार आहेत. त्यांनी रेती तस्करी बंद केली असती तर माझ्या मुलाची हत्या झाली नसती. त्यासाठी या दोघांवरही कारवाई करावी.- मोहन बटाउवाले, शेतकरी.