शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

व्यस्त वेळापत्रकाचा कामगिरीवर परिणाम- पुलेल्ला गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 03:55 IST

‘आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे वेळापत्रक आव्हानात्मक असल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही.

मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे वेळापत्रक आव्हानात्मक असल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याचाच परिणाम भारतीय खेळाडूंवर होत असून केवळ भारतीयच नाही, तर विदेशी खेळाडूही महत्त्वाच्या स्पर्धांतून माघार घेत आहेत,’ असे वक्तव्य भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी व्यक्त केले.मुंबईत मंगळवारी आघाडीची विमा कंपनी व खेलो मोअर यांच्या संयुक्त विद्यमानाने फुटबॉल मॅनिया उपक्रमाचे गोपीचंद यांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी गोपीचंद म्हणाले, ‘गतवर्षीचे वेळापत्रक आव्हानात्मक होते. त्यानंतरही सिंधूने जागतिक विजेतेपद पटकावले. यानंतरही तिला एका आठवड्यामागून एक अनेक स्पर्धा खेळाव्या लागल्या. डेन्मार्क, कोरिया, चीन व आता हाँगकाँग अशा एकामागून एक स्पर्धा खेळणे अत्यंत आव्हानात्मक असते. या धावपळीचा अनेक भारतीयांच्या कामगिरीवर परिणाम झाला.’>आघाडीच्या खेळाडूंचा अपवाद वगळता इतर खेळाडूंकडे फार गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. आता भारतीय बॅडमिंटन संघटनेने पुढाकार घेतला आहे. साई व टॉप्स योजनेअंतर्गत दुसऱ्या फळीतील खेळाडूंकडेही लक्ष देण्यात येत आहे. दुहेरीतही आपल्याकडे मोठी गुणवत्ता आहे. या सर्व प्रयत्नांचे सात्विक-चिराग ही जोडी सर्वोत्तम उदाहरण आहे. - पी. गोपीचंद