शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:36 IST

‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : ‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.इंडिया ओपन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद यांनी म्हटले की, ‘व्यस्त कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी हा योग्य मंच नाही. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रशिक्षकांचे काम खूप वाढले असून, ते कठीण बनले आहे. अव्वल खेळाडूंकडून खूप अपेक्षा असून त्यांच्यापुढे आव्हाने वाढली आहेत. त्यांना नव्या आव्हानांपुढे चांगले ताळमेळ साधावे लागेल.’ गोपीचंद यांनी पुढे म्हटले की, ‘किदाम्बी श्रीकांतने अनेक मोठ्या स्पर्धा होणार असून तंदुरुस्त राहावे लागेल असे सांगितले, तर अशा परिस्थितीमध्ये खेळाडूच्या खाण्यापिण्यासह त्याच्या सरावाचे वेळापत्रक ठरविण्यापर्यंत प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.गेल्या काही काळापासून दुखापतींना सामोरे गेलेल्या श्रीकांतने या वेळी सांगितले की, ‘नोव्हेंबरमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने मला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली. यामुळे मला सुपर सीरिज फायनल स्पर्धेपूर्वी सावरण्यासाठी वेळ मिळणार होता. सुपर सीरिजनंतर पीबीएल दरम्यानही मी दुखापतग्रस्त झालो आणि त्यामुळे इंडोनेशिया ओपन स्पर्धेत खेळू शकलो नाही.’ नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या सायना नेहवालने व्यस्त कार्यक्रमाविषयी म्हटले की, ‘मी कोणत्याही विशिष्ट स्पर्धेमध्ये खेळण्याविषयी विचार केलेला नाही. प्रत्येक स्पर्धेविषयी मी उत्सुक असून माझे लक्ष तंदुरुस्त राहण्यावर केंद्रीत आहे.’ (वृत्तसंस्था)‘खेलो इंडिया’ शालेय क्रीडा योजना खूप चांगली संकल्पना आहे. देशात खेळांवर अधिक लक्ष दिले जात असल्याचे पाहून खूप चांगले वाटते.- पुल्लेला गोपीचंद 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा