शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी, बिहारचा ६५-४१ ने पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 03:44 IST

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

ललित नहाटाचेन्नई : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीलाच महाराष्ट्राने अपेक्षित विजय मिळवताना प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला. पहिल्या क्वार्टरमध्ये काहीशी सावध सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राने १३-९ अशी आघाडी मिळवली. दुसºया क्वार्टरमध्ये मात्र आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्राने बिहारला दबावाखाली आणले आणि मध्यंतराला २४-१५ अशी एकतर्फी आघाडी घेतली. अमित गहोलत, राकेश सघवत आणि अ‍ॅरोन माँटेरियो या त्रिकूटाने वेगवान खेळ करताना बिहारला आक्रमणाची संधी दिली नाही. तिसºया क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने आक्रमक खेळ करताना बिहारवर तुफानी हल्ले करता ५६-३४ अशी भक्कम आघाडी मिळवली.महाराष्ट्राकडून अमितने सर्वाधिक १९ गुण नोंदवले. तसेच अ‍ॅरोन आणि राकेश यांनी महत्त्वपूर्ण योगदान देताना प्रत्येकी ९ गुण मिळवले. बिहारकडून रोहित कुमार आणि संजीव कुमार यांनी अनुक्रमे १३ व १२ गुणांची कमाई करत अपयशी झुंज दिली.