शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

दिवाळीत विषारी धुरापासून त्वचेची अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 10:53 IST

प्रदूषणामुळे त्वचेचं किती नुकसान होतं हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अनेकांच्या सौंदर्यातही कमतरता येते.

प्रदूषणामुळे त्वचेचं किती नुकसान होतं हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अनेकांच्या सौंदर्यातही कमतरता येते. त्यात दिवाळीच्या दिवसात तर हा त्रास आणखीनच जाणवतो. फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे त्वचेचं मोठं नुकसान होतं. या धुरामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जी तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. अशावेळी दिवाळीतील प्रदूषणात त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे सांगता येतील. 

कशी घ्याल त्वचेची काळजी

१) फटाक्यांमुळे आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही फटाके फोडा अथवा नका फोडू त्याचा परिणाम तुमच्या कमी-जास्त प्रमाणात होतोच. अशावेळी योग्यची काळजी घेणे गरजेचे आहे. फटाके फोडतांना जर कुठे काही इजा झाली तर शरीराचा तो भाग थंड पाण्यात बुडवा, जोपर्यंत वेदना किंवा जळजळ कमी होत नाही तोपर्यंत तो भाग पाण्यातच ठेवा.

२) दिवाळीत थंडीही बऱ्यापैकी पडलेली असते अशावेळ तहान कमी लागते. पण पाणी कमी पिऊन चालणार नाही. फटाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायने वापरली जातात, त्यामुळे धुराने त्वचेचं नुकसान होतं. या धुरामुळे त्वचा रखरखीत होते. 

३) त्वचा जळाली असेल तर ती जागा पाण्याने धुवा किंवा त्या जागेवर बर्फ लावा. जर जखम साधारण असेल तर त्यावर खोबऱ्याचं तेल किंवा कडूलिंबाचं तेल लावा. तसेच जळालेल्या भागावर मध किंवा कोरफडीचं जेलही लावू शकता. 

४) उलन सिल्क कपड्यांमध्ये आग लवकर लागते. त्यामुळे फटाके फोडताना सुती कपड्यांचा वापर करा. 

५) फटाके फोडल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर हात-पाय चांगले स्वच्छ करा. त्यासोबतच मॉइश्चरायझरचा वापर करा. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स