शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

माजलगाव धरणाची ११ दरवाजे उघडले; सांडस चिंचोलीला पुराच्या पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 14:37 IST

माजलगाव तालुक्यातील २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा

ठळक मुद्देगोदा-सिंधफना नद्यांना पूर आलागंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्यात बुडाले

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : पैठण येथील जायकवाडी व माजलगाव येथील माजलगाव धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन या दोन्ही धरणातुन मोठा विसर्ग होत आहे. यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढून सांडस चिंचोलीला पाण्याचा वेढा पडला आहे. मागील ३० वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या  २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.

माजलगाव धरणाच्यावरील भागात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडल्याने शुक्रवारी पहाटे ११ दरवाजे १ मीटरने उचलून ४२ हजार ९०७ क्युसेक एवढा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आला. तर जायकवाडी धरणाच्या १८ दरवाज्यातून ७५ हजार क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. या दोन्ही नदयांचा संगम मंजरथ येथे होत असल्याने त्याखालील गावांना मोठा धोका असतो. 

गोदावरी दुथडी भरून वाहत असल्यामुळे  सांडसचिंचोलीला पहाटेपासून पाण्याचा वेढा पडल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तसेच गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. मंदिराचे केवळ शिखर दिसुन येत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी