शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

माजलगाव धरणात ५३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:28 IST

मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मागील पंधरवड्यात झालेला दमदार पाऊसधरण परिसरात गुरु वारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने शनिवारी रात्री ८ वाजता हे धरण ५३ टक्के भरले. आता धरण भरायला केवळ ७ फुट पाण्याची आवश्यकता आहे.मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५४ मीटर पाणी पातळी होती . गुरु वारी सांयकाळी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शुक्र वार व शनिवारी धरणात पाण्याची आवक जास्त राहिल्यामुळे पाणी पातळी चांगलीच वाढली. शुक्रवारी पाणी पातळी ४२९.०४ मीटर एवढी झाली होती ती शनिवारी ४२९.६४ मीटर झाली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर पाण्याची आवश्यकता असते.आता हे धरण भरण्यासाठी २.१६ मीटर म्हणजे ७ फूट पाण्याची आवश्यकता आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असला तरी १५ दिवसांत अतिशय जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू पहावयास मिळत आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण