शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लक्षांक वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:46 AM

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबवल्या जात आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना व मागेल त्याला शेततळे या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने मगील वर्षातील उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाल्यामुळे व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.मागील वर्षी बीड जिल्ह्यात मगेल त्याला शेततळे योजनेअंतर्गंत जवळपास ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामे पूर्ण केल्यामुळे यावर्षी शासनाच्या वतीने पुन्हा ६ हजार ५०० नवीन शेततळ््याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून पाणी साठवूण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शेतात पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण झाल्यामुळे पारंपरिक पिकांसह इतर पिके घेण्यासाठी शेतक-यांना मदत होणार आहे. जलयुक्त शिवार व शेततळ््यांची कामे योग्यरीत्या झाले तर दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होणार असल्याचे मत शेतक-यांनी व्यक्त केले आहे.यावर्षी दुष्काळामुळे अनेक ठिकाणी रबीचा पेरा होऊ शकला नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार व शेततळ््यांच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन कामे सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच मागील लक्षांकामध्ये जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी फक्त ७ हजार ७३१ शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.उर्वरित शेतक-यांना या नवीन योजनेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी