शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
3
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
4
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
5
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
6
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
7
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
8
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
9
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
10
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
11
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
12
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
13
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
14
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
15
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
16
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
17
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
18
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
19
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
20
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान

पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा प्रलंबित; विद्यार्थी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:23 AM

निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती परीक्षा नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे ...

निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती परीक्षा नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी हतबल झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससी आणि महाआईटीच्या रखडलेल्या परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावेत, अशी मागणी करण्यात आली.

पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी

कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे दोन वर्षे वाया गेले. त्यामुळे काही विद्यार्थ्याची वयोमर्यादा संपू शकते. त्यासाठी वयोमर्यादेची २ वर्षांची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा, अशी मागणी होत आहे.