शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठी प्रकाशन संस्थेची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 15:35 IST

संगणक आणि इंटरनेटच्या ऑनलाईन युगामध्ये छापील पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी होत असताना

बीड : संगणक आणि इंटरनेटच्या ऑनलाईन युगामध्ये छापील पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी होत असताना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या हर्षवर्धन पब्लिकेशन या संशोधनविषयक प्रकाशन संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. उच्च शिक्षणामध्ये संशोधन विषयक बाबींकरीता विशिष्ट मानांकन असणारी पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित करणे ही महत्त्वपूर्ण अट ठेवली गेली आहे, त्या अनुशंगाने अर्चना घोडके यांनी २०१२ मध्ये हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.लि. ही प्रकाशन संस्था सुरू केली. या प्रकाशनाची विद्यावार्ता बहुभाषिक संशोधन पत्रिका गेल्या सहा वर्षांमध्ये संपूर्ण भारतात आणि अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान , तुर्की, मलेशिया इत्यादी देशात पोहोचली आहे.भारतीय उच्च शिक्षण प्रणालीची शिखर संस्था यूजीसीने निर्गमित केलेल्या अटीनुसार विद्यावार्ताने पात्रतेच्या बहुतांश बाबी पूर्ण केल्यामुळे महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापकांना आणि एमफिल, पीएचडी पदवी करता रिसर्च करणाऱया संशोधक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळत आहे.पुस्तके हातात घेऊन वाचण्याची अथवा आपले लेखन स्वहस्ताक्षरात लिहून देण्याची पारंपरिक पद्धत आता बदलली असून डिजिटल स्वरूपात डेटा पुरविला जातो आणि संगणक इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केला जातो, वाचकांना देखील ही बाब सोयीची ठरत असल्याचे मत या प्रकाशनाचे संपादक डॉ बापूजी घोलप यांनी व्यक्त केले.हर्षवर्धन प्रकाशनाच्या यशस्वीतेमध्ये तंत्रज्ञानाची मदत आणि वाचकांच्या पसंतीनुसार सुविधा देणे हा मंत्र महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही मत डॉ घोलप यांनी व्यक्त केले.यूजीसीने विद्यावार्ता आणि प्रिंटिंग एरिया या रिसर्च जर्नलला मान्यता दिलेली असून केंद्र सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाचे रजिस्टर्ड ट्रेडमार्क या दोन्ही नियतकालिकांना प्राप्त झालेले आहे. ५.१३१ इतका इम्पॅक्ट फॅक्टर असलेली ही मराठी मुलखातील मासिके www.vidyawarta.com या वेबसाइटवरही ऑनलाइन उपलब्ध असतातनव्या पिढीमध्ये वाचन_लेखन कमी झाले आहे असे बोलले जाते ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे, वास्तविक डिजिटल स्वरूपात लेखन आणि वाचनही मोठ्या प्रमाणात होत आहे केवळ माध्यम आणि पद्धती बदलली आहे ही बाब या हर्षवर्धन प्रकाशनाच्या  कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना जाणवली. मराठी प्रकाशकांनी अथवा कोणत्या ही प्रकाशकांनी विशिष्ट क्षेत्रातील एक शाखा निवडून त्यामध्ये सातत्यपूर्ण का काम केल्यास यश नक्की मिळते ही गोष्ट या ठिकाणी पुन्हा अधोरेखित झाली.