शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न ...

दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न जुमानता जो उद्योगधंद्यामध्ये पुढे जातो तोच खरा उद्योजक असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. ते दिंद्रुड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, सध्याचा तरुण सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. कामधंदे सोडून अवास्तव जीवनात भरकटत आहे. तसे न करता युवकांनी दिसेल तो व्यवसाय न घाबरता करणे गरजेचे आहे. व्यवसायात बऱ्याच अडचणी येतात. मात्र, जो न खचता व्यवसायात पुढे जातो तोच खरा उद्योजक बनतो असेही ते म्हणाले.

यावेळी प्राध्यापक रमेश गटकळ, उद्योजक महालिंग अप्पा मिटकरी, ह.भ.प. उद्धव महाराज ठोंबरे, तेलगावचे सरपंच दीपक लगड, संगमचे सरपंच भगवानराव कांदे, दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार, व्हरकटवाडीचे सरपंच रामकिसन व्हरकटे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. लघु उद्योगासाठी शासनाच्या अनेक योजना असून उद्योजकांनी प्रयत्न केल्यास बँकेकडून कर्ज उपलब्ध करीत विविध व्यवसाय करता येतात. आपल्या प्रगतीसाठी बदलत्या काळाचा वेध घेत युवकांनी उद्योगधंदे उभारावेत, असे मत प्रा. डॉ. रमेश गटकळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सूत्रसंचालन बंडू खांडेकर यांनी केले. नागेश कानडे यांनी आभार मानले.