शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 18:04 IST

बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत

ठळक मुद्देशेतकरी वर्गात आनंद

माजलगाव (बीड ) : मागील पधरवाड्यात झालेला दमदार पाऊस तसेच धरण परिसरात सोमवारी  सायंकाळी  झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली. मंगळवारी दुपारपर्यंत धरणाची पाणी पातळी १२ टक्के झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.  

अनेक वेळा परतीच्या पावसाने मृत साठयात असलेले हे धरण पूर्ण भरले आहे. मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ पहावयास मिळाली. ७ ऑक्टोबर रोजी हे धरण मृत साठयातुन बाहेर पडले. यावेळी या धरणात ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा झाला होता. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५६  मीटर पाणी पातळी होती  व एकूण पाणीसाठा हा १५८  दलघमी एवढा होता तर ५.२६ टक्के एवठा पाणी साठा उपलब्ध होता. २४ तासात पाणी पातळीत वाढ होऊन ती ४२७.१०  मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा १८०  दलघमी झाला. यामुळे टक्केवारीत वाढ होऊन १२.१८  झाली आहे. परतीच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपला तेव्हा धरणात एकूण १२६.१० दलघमी पाणी साठा होता. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसWaterपाणीBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरण