शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:39 IST

मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे.

ठळक मुद्दे१.७३ मीटरने पाणीपातळी वाढली : आणखी साडेपाच मीटरची गरज

माजलगाव : मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे.परतीचा पाऊस सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना येथील माजलगाव धरणाचीपाणी पातळी जिवंत साठयात येण्यासाठी दोन मिटर पातळीची आवश्यकता होती. अनेक वेळा हे धरण परतीच्या पावसाने भरले होते तर २०१६ मध्ये २२ सप्टेंबर रोजी भरले होते. त्यामुळे यंदाही हे धरण परतीच्या पावसावर भरेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.यावर्षी उन्हाळ्यात तीव्र दुष्काळामुळे धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढे पाणी लागते. ३० जून रोजी या धरणाची पाणी पातळी ४२३ मीटर इतकी झाली होती. यावेळी धरणात ६६ दलघमी एवढाच पाणी साठा शिल्लक होता. या धरणात ४५४ दलघमी ऐवढा पाणी साठा आवश्यक असतो. धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस झाल्याने तसेच पैठण येथील जायकवाडी धरणातून १३ आॅगस्टपासून सोडण्यात आल्याने ९४.४० दलघमी पाणी साठा झाला होता. तर ४२४.२८ मीटर एवढी पाणी पातळी धरणात झाली होती. हे धरण टक्केवारीत येण्यासाठी ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा आवश्यक आहे.मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला व रविवारी सायंकाळी एक तास जोरदार पाऊस झाल्याने पाणी पातळी १.७३ मीटरने वाढून धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. आता धरण भरण्यासाठी साडेपाच मीटर पाणीपातळीची गरज आहे. येत्या काही दिवसात धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास समाधान मिळणार आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी