शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माजलगाव धरणात मे अखेरपर्यंतच पुरेल एवढेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:55 IST

बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे.

ठळक मुद्दे‘जल है तो कल है’ : पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरण्याचे नगराध्यक्षांचे नागरिकांना आवाहन

बीड : बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. शुक्रवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी धरणाची पाहणी केली. तसेच योग्य त्या सूचना देत बीडकरांना पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरण्याचे आवाहन केले.दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. बीड शहराला पाली येथील बिंंदुसरा आणि माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या माजलगाव धरणात ८३.४ दलघमी पाणी साठा आहे. तर बिंदुसरा धरण कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे बीड शहराची संपूर्ण तहान माजलगाव धरणावर भागविली जाणार आहे.या धरणातील पाणी पाहता शुक्रवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाहणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करुन उपाययोजना करण्याबाबत पावले उचलण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत विलास विधाते, विनोद मुळूक, अभियंता किशोर काळे, अमोल बागलाने आदींसह इतरांची यावेळी उपस्थिती होती.पाणी उपसा थांबविण्याची मागणीमाजलगाव धरणातून मोटारीद्वारे पाणी उपसा होत आहे. हाच धागा पकडून डॉ.क्षीरसागर यांनी वडवणीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी केली.सध्या पाच ते दहा दिवसाला पाणीसध्या बीड शहराला दररोज दोन कोटी ८० लाख लिटर पाणी लागते. एवढे पाणी येत असले तरी शहरात पाच ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. हद्दवाढ भागात दहा दिवसाला पाणी येते.टंचाई प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडेपाणीटंचाई संदर्भात एक प्रस्ताव तयार करून बीड पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. यामुळे पाणी नियोजन सुलभ होणार आहे. पाणी कमी होताच चर खोदून मोटारीपर्यंत आणला जाणार आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाई