शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

घरपोहच रेशनसाठी नंदागौळ ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

नंदागौळ येथे रेशनचा परवाना नसल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार घरपोहच ...

नंदागौळ येथे रेशनचा परवाना नसल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार घरपोहच रेशन योजना सुरू केली होती. मागील ७ वर्षापासून या योजनेद्वारे तलाठ्यामार्फत रेशन वाटप सुरळीत सुरू होते. परंतु मागील ६ महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ही लोकाभिमुख योजना बंद करण्याचा घट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या योजनेमुळे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व गैरप्रकार होत नाही थेट प्रशासनातील तलाठी रेशनचे वाटप करतात. त्यामुळे कार्डधारकांना या योजनेच्या माध्यमातून आपल्या हक्काचे रेशन मिळते पण काही रेशन माफियांचे ऐकून चांगली योजना बंद करण्याचा प्रयत्न तहसील प्रशासन करत असेल तर आंदोलन करणार असल्याचे गित्ते यांनी सांगितले. याबाबत परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ म्हणाले की, शासनाने आता तलाठ्यामार्फत धान्य वाटप बंद केले असून शेजारील दुकानदाराला जोडून शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याबाबत सूचना आहेत. नंदागौळ येथील स्वस्त धान्य दुकान वसंतनगर तांडा येथील दुकानदाराला जोडल्याचे त्यांनी सांगितले.