शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

माजलगाव तालुक्यात पंचनाम्याला सुरूवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. माजलगाव तालुक्यात ८० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्यात आला होता. यात कापूस २५ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचा २९ हजार हेक्टरवर पेरा करण्यात आला होता.

...

हातातोंडाचा घास हिरावला

काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगा पावसामुळे फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगा लागल्या असून, पावसामुळे सोयाबीन जमिनीवर लोळू लागले आहे. कापूसदेखील जमिनीवर पसरला आहे. ऊसाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी पुरुषोत्तमपुरी येथील शेतकरी गीताराम शिंदे यांनी केली आहे.

-----

दोन दिवसात पंचनाम्याला सुरूवात

दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात व शेतात चिखल असल्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. येत्या दोन दिवसात पंचनाम्याला सुरुवात केल्यानंतर नुकसानाचा अंदाज येईल.

- वैशाली पाटील, तहसीलदार.

080921\purusttam karva_img-20210908-wa0019_14.jpg~080921\purusttam karva_img-20210907-wa0090_14.jpg