शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पर्युषण म्हणजे दोषमुक्त जीवन जगण्याचे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:37 AM

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण ...

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण महापर्वात जैन धर्मीय समाजबांधव भगवान महावीरांचा हा संदेश आचरणात आणत दोषमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न विश्वासाठीही वरदान ठरतो. या दिवसात जैन बांधव भौतिक सुविधांचा, पाणी, हिरव्या वनस्पतींचा त्याग आणि स्वेच्छेने आनंद आणि उपभोग संसाधनांचा त्याग करून ते त्यांना समृद्ध करतात, वाचवतात, जे सृष्टीतील प्राण्यांसाठी वरदान आहे, अशी माहिती अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक गौतमचंद सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जैन धर्मीय या आठ दिवसांत पाच प्रकारची कर्तव्ये पार पाडून, ते परमेश्वरावर विश्वास दाखवतात. अमारी प्रवर्तन म्हणजे दुःखी जिवांना वाचवणे, हिंसा न करणे, स्वामीवात्सल्य अर्थात धार्मिक जीवन जगणाऱ्याला आदर आणि सन्मान देणे, क्षमापना म्हणजे एकमेकांशी वैर, संघर्ष आणि वैमनस्य दूर करणे, अट्ठम तप म्हणजे पाण्याशिवाय किंवा केवळ गरम पाण्याने तीन उपवास करणे, चैत्यपरिपाटी अर्थात सर्व जिनेश्वरांच्या मंदिरांची पूजा करून आत्मा शुद्ध करणे होय. पर्वादरम्यान मुक्या प्राण्यांना चाराही दिला जातो. या धार्मिक उपक्रमांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही आधार आहे.

050921\screenshot_20210905-192906_whatsapp.jpg

गौतमचंद सोळंकी