शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

चकलांबा गावात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा; रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:24 AM

तालुक्यातील सर्कलचे मुख्य गाव असलेल्या चकलांबा गावाची लोकसंख्या सुमारे १० ते १५ हजार असून या गावची बाजारपेठ मोठी असल्याने ...

तालुक्यातील सर्कलचे मुख्य गाव असलेल्या चकलांबा गावाची लोकसंख्या सुमारे १० ते १५ हजार असून या गावची बाजारपेठ मोठी असल्याने चकलांबा येथे खरेदीसाठी आजूबाजूचे शेकटा, पौळाचीवाडी, म्हाडुळासह पंधरा ते वीस गावांतील नागरिक दररोज चकलांबा येथे खरेदीसाठी येतात. मात्र गावात येणारा मुख्य रस्ता असलेला संत सावता माळी चौक ते बसस्थानक हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर नुसता चिखलच चिखल, तर खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना येताना व जाताना चिखल तुडवत व त्रास सहन करून जावे लागते. तसेच रस्त्यावर चिखल झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करून चांगला करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अशोक गुंजाळ यांनी केली आहे.

150721\sakharam shinde_img-20210715-wa0030_14.jpg~150721\sakharam shinde_img-20210715-wa0026_14.jpg