शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेचा गोंधळ थांबवावा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:00 AM

यासंदर्भात पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, मुला-मुलींचे वाढते वय तसेच त्यांनी केलेली तयारी याचा विचार राज्य सरकारने करावा. ...

यासंदर्भात पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, मुला-मुलींचे वाढते वय तसेच त्यांनी केलेली तयारी याचा विचार राज्य सरकारने करावा. जी मुले, मुली खुल्या प्रवर्गातून एमपीएससी परीक्षाला येणार आहेत, त्यांच्या परीक्षा होऊन जाव्यात. या आरक्षणाच्यामार्फत जे मुले परीक्षा देणार आहेत. आरक्षित जागा ठेवून बाकीच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारला काही हरकत नाही. आरोग्य, महावितरण इतर ठिकाणी परीक्षा घेऊन जागा भरल्या जात आहेत. याबाबत आ. पडळकर यांनीदेखील प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या भावना सरकारसमोर मांडल्या. आत्तापर्यंत मराठा आरक्षणाचा या सरकारने काडीमात्र विचार केला नाही आणि आता एमपीएससीबाबत विचार करून हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे. हा गोंधळ थांबवावा कोरोनाचे कारण दाखवत १४ मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा राज्य सरकारने लांबणीवर टाकत मुलांची दिशाभूल केली आहे. ती नियोजित वेळेतच घ्यावी. अशा या गोंधळलेल्या सरकारने कमीत कमी मुलांच्या भवितव्याचा व आजपर्यंत दिलेल्या त्यागाचा विचार करणे गरजेचे असताना, विचारपूर्वक निर्णय घेण्याऐवजी तातडीने चुकीचे निर्णय हा या गोंधळलेल्या सरकारने घेतला आहे. तातडीने परीक्षा घेण्याचा निर्णय या सरकारने घ्यावा. विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेतच, आम्ही देखील याबाबत रस्त्यावर उतरू, असा इशारा विधान परिषदेचे आ. सुरेश धस यांनी दिला आहे.