शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भक्त श्रेष्ठ की  भगवंत? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे या सुभाषितात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 9, 2021 09:00 IST

भक्त आणि भगवंत या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एकदा महर्षी नारद नारायण नारायण म्हणत भगवान महाविष्णूंकडे आले. त्यांना म्हणाले, 'भगवंता आम्ही भक्तांनी तुम्हाला शोधायचे तरी कुठे?'त्यावर भगवान विष्णू म्हणाले, 'जे सर्वात पवित्र आणि उच्च स्थान आहे तिथे!'महर्षी म्हणाले, 'अच्छा म्हणजे हिमालयात? पण तिथे तर देवाधिदेव महादेव असतात. तुमचे स्थान खरे तर क्षीरसागरात. पण तुमच्या भेटीला यावं तर तुम्ही नेहमी भक्तांच्या सान्निध्यात असता.' भगवान विष्णू हसून म्हणाले, 'नारदा तूच तुझं उत्तर दिलं आहेस. मी सर्वात पवित्र आणि उच्च स्थानी असतो. ते स्थान म्हणजे भक्ताचे हृदय!'

पृथ्वी तावदियं महत्सू महति तद्वेष्ठनं वारीधीः।पीतोऽसौ कलशोद्भवेन मुनीना स व्योम्नि खद्योतवत्।तद्विष्णो परमं पदं कलयतः पूर्ण पदं नाभवत।सोऽपि त्वदहृदी नर्तते खलु भवस्ततः परः को महान॥

पृथ्वी महान आहे. त्यापेक्षा त्या पृथ्वीला वेष्टण करणारा समुद्र महान आहे. असा समुद्र अगस्ती ऋषींनी एकाच आचमनात प्राशन केला .असे(अगस्ती) मुनी आकाशात एका काजव्या सारखे (तारा)आहेत. असे आकाश देवाने( वामन अवतारात) एकाच पावलात व्यापले .असा देव ज्या भक्तांच्या हृदयात आहे ,त्या भक्तांपेक्षा जगात मोठे कोण आहे?( भक्तच सर्वश्रेष्ठ आहेत.)

भक्तामुळे भगवंताची ओळख आहे आणि भगवंतामुळे भक्ताची. त्यामुळे या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.