शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

आनंद तरंग: जीवनात होणारे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 2:51 AM

सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाऱ्या विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो,

फरेदुन भुजवालाभगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीत ज्यांना चार ‘आर्य सत्य’ म्हटले गेले आहे, त्यात दु:ख सत्य हे प्रथम क्रमांकावर आहे़ कारण जेव्हा तुम्ही दु:खाच्या सूक्ष्म रूपाचा अनुभव करता, त्या दु:खाला तुम्ही इच्छा असली तरी बाहेर काढू शकत नाही़ क्षणासाठीही नाही तेव्हा खरोखर तुमच्यात भय जागते़ तुम्हाला वैराग्य प्राप्त होते़ नाम-रूप हे तुमच्या अस्तित्वाचे आधारभूत तत्त्व आहे़ तुम्ही दु:खाच्या नि:स्सरणासाठी, दु:खमुक्त होण्यासाठी, दु:खातीत होण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी मार्ग शोधू लागता़ तेव्हा इतकी साधना कराल की निर्वाणिक अवस्थेची प्राप्ती कराल, आंतरिक शांती प्राप्ती कराल़; परंतु दैनंदिन जीवनातही जेव्हा तुम्ही अनित्यतेची स्मृती कायम ठेवाल, त्याप्रती जागरूक राहाल, तर इतका अनुभव करालच की तुमच्यात जे परिवर्तन होत आहे, ते चांगल्यासाठीच होत आहे- शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपानेही़ विपश्यना करताना केवळ साधक न राहता परिवर्तित होणाऱ्या ‘रूप’चे ध्यान करतो, तर सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाºया विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो, म्हणजे रूपाच्या सतत परिवर्तित होणाºया स्वभावावर अर्थात रूपाच्या अनित्य स्वभावावर, तर कधी-कधी विचारात होणाºया म्हणजे मनात होणाºया परिवर्तनावर ध्यान केंद्रित करतो़ म्हणजे नाम व रूपाच्या सतत परिवर्तितहोणाºया स्वभावावर अर्थात नाम व रूपाच्या अनित्य स्वभावावऱ जेव्हा कोणी रूपाच्या अनित्यतेवर ध्यान करतो, तेव्हा त्याचवेळी होणाºया नामाच्या अनित्यतेवरही ध्यान करतो आणि पाहतो हेही बदलत आहे, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन हे आपल्या प्रवचनातून सांगत असत़ त्यांचे प्रवचन साधकांसाठी नेहमी प्रेरणादायी राहिले.