शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

तणाव आणि वाद टाळायचे तर आधी 'या' गोष्टी टाळा! : आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 6:16 PM

दररोजचा ताण हा मानसिक आजाराचे कारण बनत चालला आहे. मन शांत नसेल तर दैनंदिन काम, वैयक्तिक आयुष्याशी निगडित समस्या निर्माण होतात अकारण वादाला तोंड फुटते. 

चाणक्य नीतीमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यासोबतच त्रास, अनावश्यक वाद इत्यादीपासून दूर राहण्याचे उपाय सांगितले आहेत. जेणेकरून व्यक्तीचे पूर्ण लक्ष त्याच्या ध्येयावर आणि ते साध्य करण्याच्या मार्गावर राहील. त्याच्या आयुष्यात शांती आणि आनंदात राहू शकते. 

आजच्या काळात, बहुतेक लोक तणावामुळे त्रस्त आहेत. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रातील काही गोष्टींचा अवलंब केल्यास या समस्यांपासून सहज सुटका होऊ शकते.

क्रोध : तणाव आणि वाद टाळण्यासाठी, व्यक्तीला राग येऊ नये हे सर्वात महत्वाचे आहे. जर त्याने राग आणि कडू गोष्टी बोलण्यापासून स्वतःला वाचवले, तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तो टाळेलच, पण त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे होणारे परिणामही तो टाळू शकेल. याउलट, तो ज्याच्यावर रागावेल किंवा अपमान करेल, तो माणूस त्याच्या बदल्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यासाठीच त्याक्षणी रागावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल.

लोभ : लोभ माणसाला अनावश्यक ताण देतो. त्याला स्वार्थी बनवतो आणि त्याला अनेक चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो. तो अनेक वादात अडकतो आणि मानसिक ताणतणावही सहन करतो.

अहंकार : अहंकारी असणेही टाळावे. अहंकार मनुष्याला वास्तवापासून दूरच करत नाही तर त्याची वैचारिक क्षमता देखील नष्ट करतो. यामुळे त्याला विनाकारण अनेक समस्या आणि तणावाचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य